फ्ल्यूबद्दलचे चार गैरसमज आणि तुम्ही…; ‘या’ आजाराचा प्रतिबंध का करायला हवा
My Mahanagar Blog
by My Mahanagar Team
6M ago
डॉ. विजय येवले अनेकांना फ्लू म्हणजे फक्त वातावरण बदलाचा एक परिणाम आहे, बाकी काही फार गंभीर नाही, असं वाटतं. मात्र, फ्लू अजिबात धोकादायक नसतो असं समजणं चूक आहे. खरंतर, फ्लू किंवा इन्फ्लूएन्झाच्या संदर्भात हा एक सर्वसाधारण गैरसमज आहे. सध्या फ्लूच्या बाबतीत सर्वसाधारणपणे असलेल्या गैरसमजांप्रमाणेच गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या लक्षात आलेल्या काही सर्वसाधारण गैरसमजांबद्दल इथे चर्चा करूया. गैरसमज-1 ..read more
Visit website
विद्याधर गोखले : जणू एक इंद्रधनुष्य
My Mahanagar Blog
by My Mahanagar Team
7M ago
© प्रमोद वसंत बापट २६ सप्टेंबरचा दिवस नुकताच गेला. विद्याधर गोखले यांचा तो स्मृतिदिवस. मनात येत होतं आपण काहीतरी लिहूया एखादी आठवण नोंदवूया पण दुसऱ्या मनानं याला नकार दिला मनात आलं की हे वर्ष जन्मशताब्दीच आहे आणि स्मृतिदिन हा मृत्यूचीच परत आठवण करून देतो आणि मग सहवासात मिळालेल्या अपार सुखाचे क्षण थोडे मागे राहतात आणि केवळ वियोगाचे दुःख ठसठसत राहतं. अशी नकाराची कडी घातलेला तो दिवस तर अस्तंगत झाला. पण त्या दिवसावर तर अण्णांच्याच आठवणींचा उजेड होता. वाराही तोच होता आणि रंग, गंधही अण्णांच्या स्मृतींचाच होता. पुढचा (२७) नवा दिवस तर उगवला परंतु कालच्या दिवसाचे तेच सर्व रंग, गंध, उजेड, वारा यांचे ठस ..read more
Visit website
‘स्कॅम 2003- दी तेलगी स्टोरी’ : चर्चा वेबसीरिज अन् पुस्तकाचीही!
My Mahanagar Blog
by My Mahanagar Team
8M ago
गजानन महतपुरकर सध्या स्कॅम 2003- दी तेलगी स्टोरी या बेवसीरिजची मनोरंजन क्षेत्रात चर्चा आहे. ही वेबसीरिज हिट तर झालीच आहे, पण बरेच रेकॉर्ड पण नोंदवत आहे. बनावट मुद्रांक शुल्क घोटाळा करणाऱ्या अब्दुल करीम तेलगीची ही गोष्ट आहे. हा घोटाळा 30 ..read more
Visit website
दोस्तो का दोस्त विलासराव…
My Mahanagar Blog
by My Mahanagar Team
9M ago
डॉ. जितेंद्र आव्हाड काँग्रेसमध्ये असताना मी आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या गटातील एक छोटासा कार्यकर्ता होतो आणि विलासराव देशमुख हे नेहमीच पवार साहेबांच्या विरोधातील गटात सक्रिय असायचे. 1980 ते 95च्या काळात सर्वाधिक खाती असलेले ते महाराष्ट्राचे त्या काळातील एकमेव मंत्री होते. 1995 साली त्यांचा पराभव झाला आणि ते राजकीय विजनवासात जात आहेत, असे मला वाटायला लागले. ते नंतर शिवसेनेच्या मदतीने विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले आणि त्यांचा काही टक्के मतांनी पराभव झाला, बरे झाले ते हरले. 1999 ..read more
Visit website
सच्चा शिवसैनिकाची सत्याची मशाल – राजन विचारे
My Mahanagar Blog
by My Mahanagar Team
9M ago
– संदीप (गणेश) कुंभार 1966 ..read more
Visit website
धिंड तिची की तुमची ?
My Mahanagar Blog
by My Mahanagar Team
10M ago
-कविता जोशी-लाखे  ..read more
Visit website
जातश्रेष्ठत्वाने पछाडलेल्या नीलमताई…
My Mahanagar Blog
by My Mahanagar Team
10M ago
प्रा. सुषमा अंधारे (अ)प्रिय ताई, काही माणसं पदांमुळे मोठी होतात… काही पदं माणसांमुळे मोठी होतात… पण काही माणसं निव्वळ माणसांमुळे मोठी होतात. तुम्ही यातल्या पहिल्या प्रकारातल्या… तुमचे अनेक किस्से महिला पदाधिकारी सांगायचे, तेव्हा मला त्यांचा राग यायचा. वाटायचं, एका विद्वान बाईला निष्कारण बदनाम केलं जातंय. लातूरच्या संघटिका चालक मामी दोन महिन्यांपूर्वी डोळ्यांत पाणी आणून म्हणाल्या, नीलमताईंनी मला प्रेसमध्ये बसू दिलं नाही. अपमानित केलं. तर पुण्याच्या स्वाती ढमाले यांना तुम्ही गाडीत बसू दिलं नाही. तर सोलापूरच्या संघटिकेला मुंबई बंगल्यावर washroom ..read more
Visit website
सिनेमातील ‘विठ्ठल’….
My Mahanagar Blog
by My Mahanagar Team
11M ago
मराठी चित्रपट कवींनी, संतांनी शब्दबद्ध केलेला हा विठ्ठल आणि त्या विठ्ठलावरची काव्यरचना ऐकताना सर्वसामान्य माणूस आजही स्वतःला हरवून जातो आहे. १९३२ पासून २०२३ च्या ‘विठ्ठल माझा सोबती’ चित्रपटापर्यंत असंख्यांनी विठ्ठलावर काव्यरचना केली,सिनेमे आले. विठ्ठलाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असेल; पण भाविकांच्या श्रद्धास्थानाला तडा जाऊ न देण्याचे महान कार्य या संतांनी, या कवींनी व दिग्दर्शकांनी  ..read more
Visit website
समाज कधी शहाणा होणार?
My Mahanagar Blog
by Jitendra Awhad
11M ago
डॉ. जितेंद्र आव्हाड छत्रपती शाहू महाराजांची नगरी म्हणजे कोल्हापूर. अंबाबाईची नगरी म्हणजे कोल्हापूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात सर्वात जास्त ज्यांचे विचार आले ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ज्या कोल्हापूरच्या नगरीत भारतातील सर्वात जास्त शाळा बांधल्या गेल्या. विविध जातीधर्माच्या लोकांसाठी हॉस्टेल्स बांधले गेले. ती पहिली भूमी होती जिथे बहुजनांना पुजा करण्याचे अधिकार देण्यात आले. त्याच्यासाठी वैदिक विद्यालय उघडण्यात आलं. भारतात त्याकाळी सर्वात पुरोगामी राज्य म्हणून हे ओळखलं जायचं. 1920 ..read more
Visit website
जागतिक परिचर्या दिन : परिचारिकांची गाथा आणि व्यथा
My Mahanagar Blog
by My Mahanagar Team
1y ago
प्रवीण राऊत जागतिक स्तरावर 12 मे हा दिवस परिचारिका दिन (नर्सेस डे) म्हणून साजरा केला जातो. त्याचं कारण म्हणजे ब्रिटन आणि रशिया या दोन्ही देशांतर्गत सन 1853 साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात अनेक सैनिक जखमी झाले होते. त्यावेळी जखमी सैनिकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी रुग्णसेवेचे कौशल्य जोपासत व त्याला आधुनिक शास्त्रशुद्ध पद्धतीची म्हणजेच विकसित अशा विज्ञानाची सांगड घालून अवघ्या 34 शिक्षित परिचारिकांच्या (नर्सेसच्या) जोरावर जखमी ब्रिटिश सैनिकांची अतिशय उत्तम प्रकारे रुग्णसेवा केल्यामुळे सैनिकांचा मृत्यूदर अत्यंत कमी आला. यामागच्या मुख्य शिलेदार म्हणजे फ्लॉरेन्स नाईटिंगेल. 12 मे 1820 ..read more
Visit website

Follow My Mahanagar Blog on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR