संजय सोनवणी
161 FOLLOWERS
Sanjay Sonawani writes about his thoughts on various topics, experiences, and more.
संजय सोनवणी
1d ago
ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेहरूनी भारताला युनोच्या सुरक्षा समितीचे भारताला स्थायी सदस्यत्व मिळत असुनही ते चीनला मिळावे अशी शिफारस केली अशा स्वरूपाचे इतिहासाची मोडतोड करणारे विधान केले आहे. अफवांना इतिहास समजत त्यावर नव्या अफवा पसरवण्याचा आणि पंडित नेहरूंची बदनामी करत राहण्याचा हा कुटील डाव आहे यात शंका नाही.
  ..read more
संजय सोनवणी
1d ago
अकेमेनिड साम्राज्याच्या जवळपास दोनशे वर्षाच्या राजवटीच्या काळात पर्शियन समाजसंस्कृतीचा पश्चिमोत्तर भारतावर आणि भारताचा पर्शियन साम्राज्यावर सांस्कृतिक प्रभाव पडणे स्वाभाविक होते. सत्ताधारी आपले सर्वच स्थानिक शासित जनतेवर लादु शकत नाहीत. ते शक्यही नसते. ज्यांच्यावर राज्य करायचे आहे त्यांच्या आशा-आकांक्षा आणि सांस्कृतिक प्रेरणांना चिरडणे कोणत्याही शासकाला परवडनारे नसते हा जागतिक इतिहास आहे. उलट सांस्कृतिक देवाण-घेवाण करत एक सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचाच शासकांचा प्रयत्न असतो हे आपल्याला इतिहासावरून लक्षात येईल. अर्थात जो शासक हे समजावून घेण्यात अयशस्वी ठरतो त्याची सत्ता अप्रिय होत जाते हा ..read more
संजय सोनवणी
3w ago
जसे माणसाला एक व्यक्तिमत्व असते तसेच व्यक्तिमत्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तीचे जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्व ही बाब मानवी जीवनात महत्व घेऊन बसते. व्यक्तीला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामागे त्याचे एकुणातील व्यक्तिमत्व जबाबदार असते. राष्ट्र आणि राष्ट्रातील राज्यांचेही तसेच आहे. त्यांनाही व्यक्तिमत्व असते. हे व्यक्तिमत्व ..read more
संजय सोनवणी
1M ago
एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हते. वैदिक धर्मात मात्र वर्णव्यवस्था जन्मसिद्ध असून ही व्यवस्था उतरंडीची होती. वैदिक धर्माला सामाजिक समतेचे तत्व तर मान्य नाहीच स्त्रियांनाही दुय्यम स्थान असणे हे अव्यवच्छेदक लक्षण होते. शिव-शक्ती हे हिंदू धर्माचे आध्रास्तंभ समान स्तरावर वावरतात पण वैदिक धर्मातील लक्ष्मी ही विष्णूचे पाय चेपत बसलेली असते. केवळ या दैवत संकल्पनांवरून दोन्ही धर्मातले तत्वज्ञान कसे वेगळे आहे हे दिसून येईल. वैदिक व हिंदू धर्म वेगळे आहेत याची जाण विद्वांनांना देखील होती. उदा डॉ ..read more
संजय सोनवणी
2M ago
The First Epic on the Life of Rama:
Paumchariya by Vimal Suri or Ramayana by Valmiki?
By
Sanjay Sonawani
The charm of Rama's story on Indians is indelible. An attempt has also been made to trace the exact source of the Rama story. Tradition holds that Valmiki was the first poet to depict the story of Rama. However, there are many differences of opinion among scholars as to when the Ramayana, the epic, was written by Valmiki and what the scope of his early work was, which was int ..read more