“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी”, रश्मी ठाकरे-उद्धव ठाकरेंचे भाजपने शेअर केले फोटो
Mumbai Tak
by mahadev kamble
3M ago
Shiv sena: पंतप्रधान नरेंद्र मोंदी (PM Narendra Modi) यांच्या मेक इन इंडिया (Make In India) या संकल्पनेतून वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Express) निर्मिती करण्यात आली. त्याच वंदे भारत ट्रेनमधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी कोकणात दौरा करत मोदी सरकार आणि भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. ज्या वंदे भारत ट्रेनमधून जात कोकण पिंजून काढत, ‘थांबा 400 पार कसे जातात तेच बघतो’ असं थेट आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray ..read more
Visit website
Maratha Reservation : भुजबळांचा जरांगेंवर जोरदार हल्ला, ‘धनगर, नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारतोय’
Mumbai Tak
by प्रशांत गोमाणे
3M ago
Chhagan Bhujbal criticize Manoj jarange patil : मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांच्यातील शाब्दीक वाद सुरुच आहेत. त्यात आता ‘धनगर आणि नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारतोय’, अशी गंभीर टीका छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर केली. (chhagan bhujbal criticize manoj jarange patil on marathar reservation obc meeting ..read more
Visit website
Manoj Jarange : ‘तो राष्ट्रपती झाला, तरी…”, जरांगेंनी भुजबळांना काय दिलं चॅलेंज?
Mumbai Tak
by भागवत हिरेकर
3M ago
Chhagan Bhujbal Manoj Jarange Patil ..read more
Visit website
Shiv Sena : आधी श्रीकांत शिंदे, आता एकनाथ शिंदेंचा फोटो; संजय राऊतांनी बापलेकाला घेरलं
Mumbai Tak
by प्रशांत गोमाणे
3M ago
Sanjay Raut criticize CM Eknath Shinde : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राजकारणातील गुन्हेगारी चर्चेत आली आहे. त्यात आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुण्यातील गुंड निलेश घायवळचा मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल केला होता. त्याआधी सोमवारी राऊतांनी श्रीकांत शिंदे यांची वाढदिवशी कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने भेट घेतल्याचा फोटो शेअर केला होता. या फोटोंच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंडाराज सूरू असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) घेरण्याचा प्रयत्न केला आहे. (sanjay raut criticize cm eknath shinde and shrikant shinde photo t ..read more
Visit website
Maharashtra : ‘राजकीय गुडांपासून सरंक्षण द्या’, CM शिंदेंना कुणी पाठवलं पत्र?
Mumbai Tak
by मुस्तफा शेख
3M ago
Government contractor Letter to CM Eknath Shinde : राज्यात सत्ताधारी नेत्यांचे कुख्यात गुंडांसोबत फोटो व्हायरल होत असताना आता सरकारी कंत्राटदार आणि अभियंत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे. राजकीय गुंडाकडून धमकी आणि खंडणी मागितली जात असल्या कारणाने या अभियंत्यांनी मुख्यमंत्र्यांना संरक्षणाची मागणी करणारे पत्र लिहले आहे. तसेच जर या मागणीवर अंमलबजावणी झाली नाही तर काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (government contractor letter to cm eknath shinde free us from extortion and demand protection maharashtra politics ..read more
Visit website
Maharashtra : ‘राजकीय गुडांपासून सरंक्षण द्या’, CM शिंदेंना कुणी पाठवलं पत्र?
Mumbai Tak
by मुस्तफा शेख
3M ago
Government contractor Letter to CM Eknath Shinde : राज्यात सत्ताधारी नेत्यांचे कुख्यात गुंडांसोबत फोटो व्हायरल होत असताना आता सरकारी कंत्राटदार आणि अभियंत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे. राजकीय गुंडाकडून धमकी आणि खंडणी मागितली जात असल्या कारणाने या अभियंत्यांनी मुख्यमंत्र्यांना संरक्षणाची मागणी करणारे पत्र लिहले आहे. तसेच जर या मागणीवर अंमलबजावणी झाली नाही तर काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (government contractor letter to cm eknath shinde free us from extortion and demand protection maharashtra politics ..read more
Visit website
Manoj Jarange Patil : ‘राहुल गांधींना शुभेच्छा’, जरांगे ‘त्या’ विधानावर काय बोलले?
Mumbai Tak
by भागवत हिरेकर
3M ago
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, राहुल गांधी असं म्हणाले की, ‘इंडिया आघाडीचे सरकार आलं, तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना करणार.’ राहुल गांधी केलेल्या या विधानाबद्दल मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका मांडली. (what did Manoj Jarange Patil say on Rahul Gandhi’s statement about reservation quota ..read more
Visit website
Mufti Salman Azhari : अजहरींचे काय बोलले की, गुजरात पोलिसांनी केली अटक?
Mumbai Tak
by भागवत हिरेकर
3M ago
Maulana Mufti Salman Azhari Speech ..read more
Visit website
PM Modi : नेहरू भारतीयांना खरंच आळशी म्हणाले होते का? 1959 मधील ‘त्या’ भाषणात काय?
Mumbai Tak
by प्रशांत गोमाणे
3M ago
Jawahar Lal Nehru Full Speech 1959:  देशाचे पहिले पंतप्रधान (जवाहरलाल नेहरू) देशातील लोकांना आळशी आणि कमी हुशार समजायचे, अशी टीका सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यावर केली होती. त्यामुळे जवाहरलाल नेहरूंनी खरंच भारतीयांना आळशी म्हटलं होतं का? नेहरूंनी 1959 सालच्या लाल किल्यावरील भाषणात नेमकं काय म्हटलं हे जाणून घेऊयात. (pm modi address lok sabha former prime minister nehru 1959 indian laziness read that speech 1959 ..read more
Visit website
NCP : अजित पवार-जितेंद्र आव्हाडांतील संघर्ष टोकाला!’नाटकीबाज’वर म्हणाले ‘कावळा’
Mumbai Tak
by भागवत हिरेकर
3M ago
Ajit Pawar Jitendra Awhad News ..read more
Visit website

Follow Mumbai Tak on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR