Prahaar
38 FOLLOWERS
Prahaar is a Marathi language newspaper, printed in India with regional editions in Mumbai, Thane, Ratnagiri, and Sindhudurg. It is owned by Narayan Rane's Rane Prakashan Pvt Ltd.
Prahaar
12m ago
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ काही आठवड्यांवर आहे आणि लवकरच त्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये भारतीय संघ निवडीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आङे. असे सांगितले जात आहे की संघातली दुसऱ्या विकेटकीपर फलंदाजाच्या शर्यतीत संजू सॅमसनपेक्षा केएल राहुल पुढे आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे साधारण निश्चित आहे. दुसरीकडे रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि आवेश खान यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा लववकरच मुख्य निवड प्रमुख अजित आगरकर यांची भेट घेणार आहे. त्यादरम्यानत हे रिप ..read more
Prahaar
3h ago
जेपी नड्डा यांचा सवाल
मधुबनी : काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष नेहमीच देशविरोधी आणि देशाला कमकुवत करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. २००८ मध्ये बाटला हाऊस चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी अश्रू ढाळले होते. ते (काँग्रेस) त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि जे देशाला कमकुवत करतात त्यांच्याबद्दल त्यांना सहानुभूती आहे. ही अहंकारी युती आहे, अशी यांची इंडियी आघाडी आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल का?, असा बोचरा सवाल करत भारतीय जनता पार्टीचे (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda ..read more
Prahaar
3h ago
स्वामी समर्थ मठ रस्त्यावरील झाडांवर लाल कपड्यात लिंब आणि खाली नारळाचे उतारे
ठाणे : काळीजादू, जादूटोणा अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धेचाभाग आहेत. अनेक ठिकाणी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर बंदी घातली असूनही अजही अनेक ठिकाणी ही अंधश्रद्धा पसरत असल्याचे दिसून येते. अशीच एक जादूटोणा झाल्याची घटना भयंकर घटना उघडकीस आली आहे.
‘झाडे लावा झाडे जगवा’ या सामाजिक संदेशाचे पालन अनेक जण करत असताना वाढलेल्या झाडांवर कोपरित अंधश्रद्धेचे प्रकार सुरू आहेत. ठाणे पूर्व मीठबंदर रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञातांनी लाल कपड्यात लिंब बांधली असून, जादू टोण्याचे उतारे देखील टाकलेले आढळून येत आहेत. ऐन रस्त्याच् ..read more
Prahaar
3h ago
मुंबई पोलिसांनी न्यायलयामध्ये केले गौप्यस्फोट
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी (Firing) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police ..read more
Prahaar
3h ago
नवी दिल्ली : भारतीय रिजर्व्ह बँक (RBI) या भारताच्या मध्यवर्ती बँकेने ऑनलाइन गुन्ह्यांच्या वाढत्या गुन्हेगारीवर मात करत, सायबर गुन्ह्यांसाठी (cyber fraud ..read more
Prahaar
3h ago
देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना खोचक सवाल
पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी (Loksabha Election 2024) सुरु असताना बडे बडे नेते विरोधकांवर टीका व हल्लाबोल करत आहेत. तर अनेक पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. अशातच आज शरदचंद्र पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काम केले नाही, त्यामुळे आम्हाला करावे लागत असल्याची टीका, जाहीरनामा प्रसिद्ध करताना राष्ट्रवादीने केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ..read more
Prahaar
3h ago
आग्रा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुरुवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) आरक्षणाची स्थापना करण्याच्या तयारीत असताना धर्माच्या आधारावर आरक्षणाचा कोटा चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप केला.
आग्रा येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान (PM Modi ..read more
Prahaar
4h ago
४५ लोकांना वाचवण्यात यश
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा (Bihar News) येथील जंक्शनच्या अगदी समोर असलेल्या बहुमजली पाल हॉटेलमध्ये (Patna Pal Hotel ..read more
Prahaar
5h ago
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाईनंतर किरीट सोमय्यांचा राऊतांना सणसणीत टोला
मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ येत असताना ठाकरे गट (Thackeray Group) मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. कोविड काळात किंवा त्याआधी केलेले घोटाळे आता बाहेर येत असून त्यांचा मोठा फटका ठाकरे गटाला बसत आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर दाखल असलेल्या घोटाळ्यांवरही ईडीची वेगाने कारवाई सुरु आहे. राऊतांच्या गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somiaya ..read more
Prahaar
5h ago
२९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश
नवी दिल्ली : सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. यामध्ये सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, काहीवेळेस राजकीय नेत्यांकडून विरोधी टीका करताना आचारसंहितेचा भंग (Breach of Code of Conduct) केला जातो. या प्रकरणी भाजप आणि काँग्रेसकडून (BJP VS Congress) एकमेकांविरोधात निवडणूक आयोगात (Election Commission) तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर निवडणूक आयोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ..read more